येत्या नवीन वर्षात १६ जुलै रोजी गुरूपोर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे.२६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. ९ वर्षानंतर हे ग्रहण पाहण्याचा योग येत आहे. ...
याआधी आपल्याकडून अनावधानाने असं झाल्याची सारवासारव त्यांनी केली होती. परंतु, आता औरंगाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या सभेत पुन्हा एकदा दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४२ अतिरेकी मारल्याचे म्हटले. ...