या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
आपल्या शरीरासाठी फॉस्फरस अत्यंत आवश्यक आहे. शरीरामध्ये याचे योग्य प्रमाण असेल तर शरीराचं कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसं पाहायला गेलं तर शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात. ...
2014 च्या लोकसभा निवडणुकीत जे सरकार आलं ते भाजपचं होतं, पण 2019 च्या लोकसभेत सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ...