भय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडण ...
श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये रविवारी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर गोव्यातील किनारपट्टीवर खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी ही अधिक असते अशा किनाऱ्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. ...