इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने देशात नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टणम आणि अहमदाबाद अशा सहा ठिकाणी अत्याधुनिक विश्रामगृहे उभारण्यात आलेली आहेत. ...
वाशीत पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात तेथे कामकाजाला सुरुवात झालेली नाही. शासनाकडून केवळ पासपोर्ट कार्यालयाची घोषणा झालेली असून, अद्याप तेथे अधिकृत कसल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. ...
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार किरीट सोमय्या यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. भाजपाकडून अद्यापही या मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आला नाही. ...
भारताने बुधवारी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, त्याबद्दल मी सर्वप्रथम डीआरडीओच्या सर्व तज्ज्ञ ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन करतो. ...
अवकाशात भारताचे अनेक उपग्रह कार्यरत आहेत. शत्रूने आपला उपग्रह नाश करण्याचा प्रयत्न केल्यास संरक्षणात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर स्थिती उद्भवू शकते. ...
क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे. ...
आजवरच्या १६ निवडणुकांमध्ये प्राप्त मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक ९ टॉपर काँग्रेसचे, ३ टॉपर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपा, शिनसेना, शेकाप व पीएसपी या पक्षांचा प्रत्येकी एक विजयी उमेदवार टॉपर ठरला. ...
काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीचे चित्र सध्या तरी औरंगाबाद मतदारसंघात दिसते. हर्षवर्धन जाधव आणि अब्दुल सत्तार हे दोन आमदार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेतात यावरुन ही लढत तिरंगी की पंचरंगी हे निश्चित होईल. ...