स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की, त्यांच्या सरकारने माझ्या बँक कर्जापेक्षा अधिक वसूली माझ्याकडून केली आहे. तर भाजपाच्या प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्यं का करत आहे? असा प्रश्न विजय माल्ल्याने उपस्थित केला. ...
भारतीय सिनेमाची ‘ट्रॅजेडी क्विन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी आज आपल्यात नाही. पण नायिका म्हणून ती अजरामर ठरली. ‘पाकिजा’ या चित्रपटातील तिची भूमिका अपार गाजली. ...
नव्वदच्या दशकात श्रीदेवी, माधुरी दीक्षित, सुश्मिता सेन अशा अनेक आघाडीच्या नट्यांना आपल्या तालावर नाचवणा-या बॉलिवूडच्या लोकप्रिय कोरिओग्राफर सरोज खान यांच्याकडे सध्या काम नाही. होय, ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. ...
देशभक्ती व देशसेवेची पातळी घसरली असून हे देशद्रोहापेक्षा गंभीर आहे. लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा त्यांचे भक्तच इरेला पेटले आहेत. ‘देशद्रोह’ आणि ‘देशभक्ती’ या शब्दांची नवी व्याख्या या निवडणुकीत ठरत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे ...