विधानसभा निवडणुकीत दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षातर्फे तर सख्खे भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे रिंगणात उतरले आहेत. ...
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपल्बिकन पक्षाला महायुतीमध्ये सहा जागा देण्यात आल्या आहेत. आठवले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ...
आगामी तीन वर्षांत जगातील सर्वोच्च ५०० विद्यापीठांत स्थान मिळविण्याचा निर्धार ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ने (व्हीआयटी) केल्याचे प्रतिपादन या ‘व्हीआयटी’चे कुलपती डॉ. जी. विश्वनाथन यांनी केले. ...
निजामांनी लंडनमध्ये पाठविलेल्या रकमेसंबंधी ७० वर्षे सुरूअसलेल्या वादात इंग्लंडच्या हायकोर्टाने पाकिस्तानचा दावा फेटाळून, ती रक्कम कायदेशीर वारस म्हणून भारत व निजामांच्या दोन नातवांना देण्याचा निकाल दिला आहे. ...
हा भारत देश महात्मा गांधींच्या विचारांना मानणारा आहे. काही लोक देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बनवण्याचा प्रयत्न करीत असले तरी तसे अजिबात होणार नाही. ...