शिंगणापूरच्या डोंगररांगेच्या पायथ्याशी सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर माळशिरस तालुक्यात भांब गाव वसलेलं आहे़ कायम दुष्काळी म्हणून भाळी शिक्का. लोकांना उदरनिर्वाहासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही़ दुष्काळाने आई, वडील, भावंडं यांसह अन्य नातीही दु ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुरातन विभागाच्या सूचनेनुसार विविध बदल करण्यात येणार आहेत. या कामाचा आराखडा दोन महिन्यांत तयार होणार असल्याचे पुरातन विभागाचे आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. ...
महापालिकेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सुमारे २५०० जणांनी जयंती नदी स्वच्छता मोहिमेत रविवारी सहभाग घेतला. ...
पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. ...
चॅम्पियन लिगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व अकरा खेळाडूंना विश्रांती देण्याचा फटका शनिवारी बार्सिलोनाला बसला. ला लिगा स्पर्धेत बार्सिलोनाला सेल्टा व्हिगोकडून ०-२ ने पराभूत व्हावे लागले. ...
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कथित हित जोपासण्याच्या मुद्यावर बीसीसीआयतर्फे ‘समाधानकार’असल्याचे उत्तर फेटाळून लावताना सध्याच्या स्थितीसाठी बीसीसीआय जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ...