संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, अध्यात्माचा सर्वाेच्च बिंदू गाैतम बुद्ध आहेत तर शाैर्याचा सर्वाेच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. ...
पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे आगामी हंगामात देशात कांद्याची टंचाई निर्माण होईल यासाठी सरकारने ही खबरदारी घेतली असल्याचे या संदर्भात सांगितले जात आहे ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युती कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...