म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना विभागाकडून मुंबई शहरामध्ये असलेल्या सेस इमारतींचे दरवर्षी पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. ...
मालवणीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप तेथील शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे. ...
टाटा वीज कंपनीकडून मिळालेल्या वाढीव मुदतीप्रमाणे बेस्ट प्रशासनाने थकीत रकमेचा पहिला हफ्ता भरला आहे. ...
स्त्रियांची होणारी कुचंबणा आणि आरोग्याची हेळसांड बघून अस्वस्थ झाले. ...
उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन केले, तर पाणीटंचाई कशी दूर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण मुरबाडमधील काही गावांकडे बघितल्यास येते. ...
अॅण्टी रेट्रो व्हायरल थेरपीचे आसरा केंद्र मीरा रोड प्रभाग समिती कार्यालयासाठी बंद करण्याचा फतवा पालिकेच्या बांधकाम विभागाने काढला आहे. ...
शहराच्या पश्चिम भागातील टिळक चौकानजीक पोस्ट कार्यालयाच्या बाजूला काँग्रेस कार्यालयाच्या जुन्या जागेवर नव्या इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. ...
पाऊस थोडासा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने पाणीकपात आणखी वाढणार असल्याची चर्चा सुरु असतानाच ठाणे महापालिकेने पाणीकपात ३० तासांचीच असेल व त्यामध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा लाभला आहे. ...
स्थायी समिती सदस्यांची चुकीच्या पद्धतीने निवड करून सत्ताधारी शिवसेनेने आधीच स्थायी समिती गठीत करण्यात खोडा घातला आहे. ...
शहापूर तालुक्याच्या चारही बाजूने पाणीटंचाई गंभीर बनते आहे. ...