राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. ...
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धनाच्या पारंपरिक पद्धतीचा वापर करून २०० अब्ज लीटरपेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन करण्यात आले आहे. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांना उपजीविकेचे पर्याय उपलब्ध झाले. ...
पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठ्यात दिवसेंदिवस घट वाढत असल्याने, पाणीटंचाईची झळ आता संपूर्ण शहराला बसू लागली आहे. मात्र, प्रत्येक विभाग कार्यालयासाठी एक याप्रमाणे २४ टँकर्स मुंबईत उपलब्ध आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठता असल्याने सर्वांचे लक्ष २३ मेच्या मतमोजणीकडे लागले आहे. मात्र मतमोजणी होताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या पडताळणीमुळे निकालाला २ ते ३ तास विलंब होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...