कुठेही जा सिनेमागृह म्हटल्यावर खूपसाऱ्या खुर्च्या आणि समोर मोठ्ठा पडदा असं चित्र असतं. काही ठराविक सिनेमागृहांमध्ये मोजक्या आणि मोठ्या आकाराच्या आरामदायी खुर्च्या असतात. ...
यंदा पाणीटंचाईच नव्हे, तर एकूणच दुष्काळी स्थितीने ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. शेत-शिवार पडून आहे व जनावरेही सोडून देण्याची वेळ आली आहे. परंतु यावर उपायासाठी ज्यांनी झगडावे, शासनाकडे पाठपुरावा करावा ते लोकप्रतिनिधी अजूनही निवडणुकीच्या गुंत्या ...
वैशाखाच्या आगमनासह लग्नसराईच्या दिवसांनाही सुरुवात झाली आहे. यासाठी पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या आमंत्रण पत्रिकेवर वारली पेंटिंगचा साज चढविण्यात सध्या अनेकांचा भर दिसतो आहे. ...
येत्या काळात लवकरच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मेट्रोने जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ...
अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील लोणी (खुर्द) येथील एक मतदार एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी विखे-पाटील यांच्या त्या निवडणुकीस प्रचारासाठी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याच्या मुद्द्यावर आव्हान दिले होते. ...
एकविसाव्या शतकाच्या दोन दशकांनंतर दुष्काळग्रस्तांचे लोंढे पोटभर पाण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात नव्या मुंबईतील रेल्वे स्थानकाचा आश्रय घेत असतील, तर महाराष्टÑाचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असताना आपण काय करीत होतो? लोकसभा निवडणुकीत एकमेकांना शिव्या द ...
चेन्नई-दिल्ली संघांदरम्यानच्या क्वालिफायर-२ मध्ये अनुभवापुढे युवा खेळाडूंचा जोश अपयशी ठरला. चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांना भारतातील दिग्गज युवा फलंदाजांना रोखताना बघणे वेगळाच अनुभव देऊन गेला. ...