लग्न हे एक सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपे असले तरी जितके सोडवू तितके कमी असते.... लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. ...
धार्मिक अधिष्ठान राज्यकर्ते आणि प्रशासनाचे आत्मबल वाढवत असते. अर्थात देवाला साकडे घातले की कर्तव्य संपले असे होत नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दुष्काळ निवारणासाठी सगळ्यांनी झटणे गरजेचे आहे. ...
दुर्मीळ हृदयविकार असलेल्या धुळे येथील तेजस अहिरे या ९ वर्षीय मुलाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. वयाच्या पहिल्या वर्षी त्याच्यात जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. तेजस हा 'ब्ल्यू बेबी' प्रकारात मोडत असून त्याला धाप लागत होती ...
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. ...
चारा छावण्यातून जनावरांची संख्या बोगस दाखवून मलिदा खाण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री बीड व आष्टी तालुक्यात ३६ छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली. ...
पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून मालवाहतूक करणारे विमान शुक्रवारी भारतीय हद्दीत आल्याने सतर्क हवाई दलाने त्या विमानाला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जियाचे असून, ते कराचीहून निघाल्यावर भारतीय हद्दीत आले होते. ...