बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...
भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...
दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे घडली. पत्नीवर धारदार कोयत्याने वार करून पतीने जंगलात पलायन केले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ...
झरी -वडगाव येथे २०१० -२०१३ या काळात संगनमत करून रोहयोअंतर्गत विविध कामे न करता बोगस मजूर दाखवून दीड ते दोन कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, पोस्टमन अशा एकूण ...
आकस, सातत्याने खोटे बोलणे, सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचे भान नसणे; या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकिर्द ओळखली जात होती. आता त्यात विधीशून्यतेची भर पडली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या लॉ कॉलेज चौक व दिघोरी येथील शाखांना कायदेविषयक शिक्षण नियम-२००८ अनुसार दरवर्षी मान्यता घ्यावी लागेल व दरवर्षी निरीक्षण शुल्क अदा करावे लागेल, असा आद ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे देशभरात खादीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुकीच्या काळात खादीचा कुर्ता, पायजमा, रुमाल व इतर कपड्यांची खूपच मागणी वाढली आहे. ...