महाापालिकेच्या वतीने अर्जदाराकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यावर अर्जाचा ट्रॅक दाखवणारे एसएमएस देखील पाठविले जातील. त्यामुळे अर्ज विभागीय आयुक्तांकडे गेला तेथून मंजुर होऊन परत आला या सर्वच बाबतीतील माहिती अर्जदाराला मिळू शकेल. ...
मराठा आरक्षणाला गेल्या 5 वर्षात योग्य न्याय मिळाला नाही, नारायण राणे समितीने जो अहवाल बनवला तो अभ्यासपूर्ण होता, सखोल अभ्यास करुन राणे समितीने तो अहवाल बनवला होता. मात्र राणेंना श्रेय मिळू नये म्हणून घाणेरडे राजकारण केले गेले ...
ज्या विषयांची परीक्षा होणार, त्या विषयांची प्रश्नपत्रिका खुद्द विद्यापीठानंच संकेतस्थळावर टाकणं, ज्या पदव्यांना मुळात मान्यताच नाही, अशा पदव्या खुद्द विद्यापीठानंच वाटणं, परीक्षा एका विषयाची आणि बारकोड दुसऱ्याच विषयाचा.. कॉप्या पुरवण्यात प्रशासनानंच ...
गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी करण्यात येत असून त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही करण्यात येतो. गुलाब पाण्याचा वापर त्वचेसोबतच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतो. ...