मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शकपणे पार पडावी याकरिता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले. ...
रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे ...
नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ...
पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, हा विकास नैसर्गिक साधनसंपत्तीचा -हास करीत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मातीचोरी होत असल्याचे दिसून येत आहे, तर काही ठिकाणी डोंगर पोखरून माती उत्खनन सुरू आहे. ...
राज्यात निर्माण होणाऱ्या उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. . या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करण्याचा निर्धार करण्यात ...