कार्यालयीन कामाचा ताण वाढल्याने मागील काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, त्यामुळे अनेकदा नोकरी सोडण्याचा विचारही त्यांनी आपले सहकारी व कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्याचे समजते. ...
लोकसभा निवडणुक झाल्यानंतर शरद पवारांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. लोकांची मदत करून त्यांना मन:शांती मिळते. मात्र पंतप्रधान मनाला शांती मिळण्यासाठी केदारनाथ मंदिरात ध्यान करतात. ...