दहावीची परीक्षा आपल्याकडे प्रतिष्ठित समजली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्याला अपयशाला सामोरे जावे लागणे म्हणजे त्या विद्यार्थ्याला शिक्षण व्यवस्थेच्या प्रवाहाबाहेर फेकणे होय. जे झाले ते अक्षम्यच आहे. विनाचर्चा अंतर्गत गुण बंद करणे हा सर्वात घातक निर्णय ...
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रवेश प्रक्रिया विभागांना प्रक्रियेमध्ये नको असलेली पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांमधील असमन्वय यातून यंदाच्या व्यावसायिक प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला आहे. ...
इसवी सनाच्या सहाव्या शतकात मुंबईच्या उत्तर भागात बौद्धांचा मोठा प्रभाव होता. कान्हेरी, महाकाली, मागाठणे यासारख्या बौद्धमठांच्या वर्चस्वाखाली महायान बौद्ध मताचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. यांनाच समकालीन जोगेश्वरी, घारापुरी व मंडपेश्वरच्या गुहामं ...
आकाशवाणीतील सहसंचालक आणि कवी, लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक डॉ. महेश केळुसकर हे ३६ वर्षांच्या सेवेनंतर ३० जून २०१९ रोजी आकाशवाणीतून निवृत्त होत आहेत. ...
हवाई दलासाठी करण्यात आलेल्या पिलाटस प्राथमिक प्रशिक्षण विमान खरेदी घोटाळ्यात सीबीआयने कुख्यात शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ...
संजय दत्तने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. ...