शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्यऐवजी भाजपसोबत जातात की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होणार हे निश्चितच आहे. ...
१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता. ...