थोड्या फार फरकाने एकाच विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या कटिबध्द ही होत्या . ...
राज्यात सत्तास्थापन्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनार अशी शक्यता आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत. ...
Maharashtra News : शिवसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपाने शिवसेनेला एनडीएतून बाजुला केले असून लोकसभा आणि राज्यसभेतही वेगळी आसनव्यवस्था केली आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. ...
एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जायचं म्हटलं की, किती प्लॅनिंग करावं लागतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आधी कुठे जायचं? किती खर्च येणार? हॉटेलचं बुकिंग असं काय काय प्लॅन करावं लागतं. ...