मुसळधार पावसात नाले भरुन वाहत असल्याने मुंबईची तुंबापुरी होते. त्यामुळे नाल्यांमधील गाळ तीन टप्प्यांमध्ये वर्षभर काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला ...
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या प्रवेशाच्या परिपत्रकात मात्र अनाथांना आरक्षण नाकारले असल्याचा आरोप प्रहार विद्यार्थी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी केला आहे. ...
गर्दीच्या स्थानकावर सीसीटीव्ही, ड्रोन हे तिसऱ्या डोळ्याचे काम करणार आहेत. पावसाळ्यात स्थानकावर, पादचारी पूल यावर कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व सुरक्षा विभाग सतर्क राहणार आहे. ...