पालिका, ग्रामपंचायती, पोलिस खाते यांनी लोकांची कामे व तक्रारी खूप गंभीरपणे घ्यायला हव्यात. ...
या व्यक्तीने धमकीचा संदेश लिहिल्याची कबुली दिल्याचंही समजत आहे. ...
गेलने तिसरा रीव्ह्यू देखील घेतला आणि तिथेच त्याचा घात झाला. ...
हिंगोली : तालुक्यातील बेलवाडी येथील किशनराव मांडगे यांनी दुग्धव्यवसायासाठी उसनवारीवर पाणी घेऊन म्हशींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जलतरण ... ...
समितीने प्रथम महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रजातींच्या यादीस अंतिम स्वरूप देऊन नावे देण्यासाठी निकष ठरविण्यात आले होते. ...
अनिता आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एक अभिनेता अनेक वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहेत. ...
उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, ...
जखमी तरुणाच्या जबाबावरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. ...
अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरुर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. ...
ही कॅच पाहाल, तर सारं काही विसरून जाल... ...