शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या हातीच सत्ता येणार आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांना सरकार चालवावे लागणार आहे. ...
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांपैकी एक असा सन्मान अभिमानाने बाळगत असतानाच आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव आहे. ...
आजकाल लोक देवाबद्दल जी चर्चा करतात, म्हणजे जर तुम्ही मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर कुठल्या प्रार्थनास्थळी जाऊन आठवड्याचा त्याचा हप्ता दिला नाही, तर तो तुमच्यावर रागावणार, तुमच्या मुलांना रोगिष्ट करणार आणि तुमच्या धंद्याचे तीन तेरा करणार. ...
सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. ...
महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा. ...