लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गद्दारीचा विषय उपस्थित झाला खरा; पण त्यांची नावे जाणून घेऊन कारवाई केली जाणे शक्य आहे का? कारण यात नेत्यांच्या डाव्या-उजव्या बाजूस राहणारेच अधिक असू शकतात. त् ...
सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सेना आग्रही असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच राजकारण न करता दुष्काळग्रस्तांना मदत ... ...
भारतीय संविधानावर संशोधन होऊन इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरला जावा, याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला आहे, असे स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अशवनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
समाजवादी पक्षाची पुढील रणनितीसाठी बनविण्यासाठी मुलायम सिंह सक्रीय झाले आहे. मात्र पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांची पक्षात काय भूमिका असणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...
उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ...
भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...