उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे, ...
पाच वर्षे राज्यसभेतील बहुमताशिवाय सत्ता राबवाव्या लागलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) सन २०२० या नव्या वर्षांतही संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बहुमताचा आकडा गाठणे शक्य होणाार नाही, अशी चिन्हे आहेत. ...
केडीएमसीचे स्थायी समिती सभापतीपद गमावण्याची नामुश्की शिवसेनेवर ओढावली असताना आता परिवहन समितीच्या पुढील सभापतीपदावरही सेनेला पाणी सोडावे लागणार आहे. ...
पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीतही राजकीय वातावरण चांगलेच तापले. ...