अवघ्या १५ अंश किमान तापमानाखाली रविवारी भल्या पहाटे मुंबईची मॅरेथॉन धावली असतानाच दुसरीकडे मात्र रविवारी बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा पुन्हा एकदा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला आहे. ...
आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील ८७ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम झाले आहे. या मार्गिकेच्या काही भागांमध्ये हेरिटेज, जुन्या आणि धोकादायक इमारती आहेत. ...
मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत नाईट लाईफ सुरूही होईल. मात्र मुंबईत केवळ नाइट लाइफ हा एकच विषय राहिला आहे का? ...
राज्यातील ४२ हजार होमगार्ड गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबर राबणाऱ्या या होमगार्डकडे राज्यसरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ...
पूर्वी प्लास्टिक नव्हते तेव्हापण आपण जगतच होतो. आपण २०० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो, तर काल परवा आलेल्या प्लास्टिकपासून आपण देशाला मुक्त का करू शकत नाही ...
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला चालविणारे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारकडून योग्य मानधन मिळत नसल्याने वकीलपत्र सोडण्याची तयारी दर्शविली होती. ...
इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे, प्रल्हाद राठी यांच्यासह तीस मिळकतधारकांना वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी नोटीस बजावली आहे. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणातील सोने देवस्थान ट्रस्टकडे देण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह देवस्थान ट्रस्टीच्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली ...