‘द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया अकाऊंटस् नाही’ अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याच्या व्यक्त केलेल्या विचारांवर सोमवारी टीका केली. ...
राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही, ...
डॉक्टरांच्या मागण्यांमध्ये पगारवाढ, कालबद्ध पदोन्नत्ती, पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण, अशा मागण्या होत्या. महिनाभर संप चालल्यानंतर सरकारच्या मागण्यांबद्दल विचार करून निर्णय घेण्याच्या आश्वासनावर संप मागे घेण्यात आला. ...