मुंबईकरांनो, कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. काळजी करण्याचेही कारण नाही. कारण पुरेशी सुरक्षा, खबरदारी बाळगली, तर आपण सहजच कोरोनाला थोपवू शकतो, असे संदेश देत, महापालिकेकडून मुंबईकरांना जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
दररोजच्या तुलनेत रविवारचा सूर्य अधिकच तळपत असल्याची प्रचिती मुंबईकरांना आली. आता कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, १६ मार्चपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
टेरी आणि मैत्री यांच्यातील या सहकार्यामुळे मेघदूत या उपकरणाद्वारे हवेतील आर्द्रता घनरूपात गोळा करून, त्यापासून सुरक्षित पिण्यायोग्य पाण्याची निर्मिती केली जाते. ...
एकीकडे घोटाळेबाज ठेकेदारांना पालिकेतून हद्दपार करण्याची कारवाई होत असताना, दुसरीकडे त्यांच्यासाठी मागचे द्वार खुले करण्यात येत असल्याने, प्रशासनाच्या भूमिकेवर आता शंका व्यक्त होत आहे. ...
भोईर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार बरोरा यांनी जाती वाचक शिवीगाळ करून माझ्या कानशिलात एक लगावली अशी तक्रार दाखल केली असून, तपास हवालदार परदेशी करत आहेत. ...
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग अनेकांना होऊ शकतो. त्यामुळे पालिकेतर्फे गर्दीची सर्वच ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. ...
पश्चिमेतील गोपीनाथ चौक परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सचा मालक गारळे याने भिशी योजना सुरू केली होती. भिशी भरणाऱ्यांना त्याने आपल्या दुकानातून दागिने बनवल्यास घडणावळ घेतली जाणार नाही, असे प्रलोभन दाखवले. ...
शनिवारी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीतील २७ गावांपैकी १८ गावे वगळण्याचा आणि नऊ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु हा निर्णय २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय संघर्ष समितीला मान्य नाही. ...