मुद्द्याची गोष्ट : 1971 साली भारतामुळे बांगलादेश जन्माला आला; पण आता हेच अपत्य भारताकडे द्वेषाने पाहत आहे. त्याला तेथील राजकारणही कारणीभूत आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरोधात जो असंतोष निर्माण झाला, त्यात तेथील नागरिकांनी भारतविरोधी भावना व् ...
LPG Cylinder Price Hike: तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर आणखी वाढले आहेत. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. ...
पुडुचेरीच्या किनारपट्टी भागात फेंगल वादळ धडकले तरीही यात मोठे नुकसान झाले नाही. पुडुचेरी व तामिळनाडूच्या किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. ...