मुंबईच्या अरबी समुद्रात मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ ९० ते १२० च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्हयांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ...
पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यासह राहुल सिंह यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. ...