ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भाईंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते. ...
भाजपने तीन दिवसांपूर्वी सरकार स्थापन केल्यानंतर येथील कार्यकर्ते, नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह होता. फटाके, रॅली, बॅण्डबाजा वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर सन्नाटा पसरला. ...
स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील शिल्लक ८१० आणि नव्याने उभारलेल्या गृहप्रकल्पातील नऊ हजार २४९ अशा सिडकोच्या दहा हजार घरांसाठी मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. ...
ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून उपचारासाठी येणा-या रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ...
केडीएमसीचे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्याने त्यातील कचरा कल्याण खाडीतील पाण्यात मिसळत आहे. मात्र, यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाला डम्पिंगऐवजी सरवली एमआयडीसीच खरी जबाबदार आहे. ...