ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या रुग्णालयांत गतवर्षी वेगवेगळ्या साथीचे आजार झालेल्या साडेचार हजार जणांवर योग्यवेळी उपचार करण्यात आले. ...
डहाणू तालुक्यातील चिंचणी , वाणगाव, आशागड, जामशेत, बहारे येथील राज्यमार्ग असलेल्या रस्त्यांबाबतची कामे हायब्रीड अॅन्युइटी प्रोजेक्टअंतर्गत सुरू आहेत. ...
आपल्या गावासमोरील समुद्रात मांडणी पद्धतीने मांडलेल्या जाळ्यात अडकलेल्या ‘फिनलेस पोरपॉइज डॉल्फीन’ला पुन्हा सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात महेश तामोरे या घिवलीच्या मच्छिमाराला यश आले. ...
आश्रमशाळांत दिवसेंदिवस आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत, असा प्रश्न पडला आहे. ...
‘तानाजी’ चित्रपटामध्ये नाभिक समाजातील ‘चुलत्या’ हा उदयभानकडे चहाडया करतो, असे दर्शविण्यात आले आहे. या विकृत चित्रणातून नाभिक समाजाची बदनामी होत असून ही दृश्य चित्रपटातून तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रा ...