Devendra Fadnavis in Budget Session: जर सरकारची अशीच गती राहिली तर साधारणपणे ४६० महिने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी लागतील, जी यादी जाहीर केली तीदेखील अपूर्ण आहे ...
सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. ...
निवड झालेल्या उमेदवारांना एक महिन्यांचे प्रशिक्षण देऊन प्रत्येकी १८ हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्ती देण्यात आल्या. परंतु सध्या सुरु असलेल्या चौकशीमुळे ३२५ तारादुतांना मानधनच मिळालेले नाही. ...
दिल्ली-लखनऊ महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा तब्बल 12 तास महामार्गावर पडून होता ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती को ...