स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने ‘भविष्यातील भारत आणि चीन यामधील संबंध’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. ...
जनतेची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी सर्व महापालिकांच्या परिवहन सेवांसह सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारच्या माध्यमातून सक्षम करणार असल्याचे सुतोवाच नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ...
पालघर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वसई - उत्तन - मढ विरुद्ध दमण - दातीवरे दरम्यानच्या मच्छीमारांमध्ये समुद्रातील हद्दीवरून धुमसत असलेल्या वादावर सामोपचारातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या हेतूने जव्हारला अप्पर कार्यालय उभारून उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला होता, तो पुन्हा आणण्याचा येत्या काळात प्रयत्न करणार आहे. ...
धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. ...