बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याबाहेर अडकलेल्या बिहारी नागरिकांना थेट मदत केली आहे. बिहारी नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करत त्यांना थोडा आधार देण्याचं काम केलंय. ...
रेशन कार्डावर अन्न सुधारणा योजनेचा शिक्का नसेल तर अशांना स्वस्त धान्य देण्यास दुकानदारांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आमच्या रेशन कार्डावर शिक्के नसतील तर आम्ही जगायचं नाही का असा अगतिक सवाल गोर गरीब जनता विचारत आहे. ...
आयआरसीटीसीनं येत्या १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान खासगी तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेनच्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनचं आरक्षण बंद करण्यात आलं असून, रेल्वेला या संबंधी सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत. ...
तबलिगी जमाततील अनेक लोक राज्यात आली आहेत. या संदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे कुठल्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई आपण करावी ...