या वर्षअखेर भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि क्रिकेट आॅस्ट्रेलिया यांनी काहीतरी तोडगा काढावा ...
जर आपल्याला कोरोना व्हायरस महामारीविरुद्ध लढायचे असेल तर एकजूट व्हावे लागले. ही लढाई एका कसोटी सामन्याप्रमाणे आहे. क्रिकेट कसोटी सामना पाच दिवसांचा असतो ...
लॉकडाऊनमुळे खेळ ठप्प झाला असून ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंमध्ये चिडचीड व निराशा वाढत असताना दिसत असल्याचे भारतीय ज्युनिअर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक संजय मिश्रा यांनी म्हटले आहे. ...
१९८० च्या दशकात युवावस्थेत असणाऱ्यांसाठी हा विजय खूपच विशेष होता. रवी शास्त्री हा त्या संघातील विशेष खेळाडू होता. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने संघातील सहकारी के. श्रीकांत व पाकिस्तानच्या जावेद मियॉँदाद यांना मागे टाकत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’चा किताब ...
मालेगावचे कोरोनाबाधित नाशकात आणू नये, ही मागणी असंवैधानिक तर आहेच आहे; पण कुठल्या नीती तत्त्वातही ती बसणारी नाही. त्यामुळे अशी मागणी करून संबंधित आमदार व नाशिकच्या महापौर, खासदारांनीही राजकीय अपरिपक्वतेचाच परिचय घडवून दिला आहे. ...