वित्तीय तूट वाढविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज काढून हा खर्च करील, याविषयी माझ्या मनात शंका नाही; पण हाच पैसा जर बड्या उद्योगांना कर सवलती देण्यासाठी वापरण्यात आला, तर हे सर्व प्रयत्न वाया जातील ...
राज्यात २०१६ मध्येच फळे व भाजीपाला नियमनमुक्त झाला. तथापि, आजही अनेक भाजीपाला व फळे उत्पादक मालाच्या विक्रीसाठी बाजार समित्यांवरच अवलंबून असल्याचे दिसून येते ...
६ मार्च २०२० रोजी राज्यपालांनी (१ एप्रिल १९९४ पर्यंतचा भौतिक अनुशेष पूर्ण भरून निघाला नसतानाही) त्यानंतरच्या काळात किती अनुशेष निर्माण झाला, हे शोधण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत ...
‘हर्ड इम्युनिटी’मध्ये लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. हे एखादी लस देऊन ते केले जाते वा बाधित लोकांमध्ये यावर मात करण्याची प्रतिकारशक्ती आपसूक विकसित होईल, ...