लॉकडाऊनदरम्यान २० हजार कोटी रुपये थेट लोकांना दिले गेले. प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जवळपास १० कोटी शेतकऱ्यांना ७,५५१ कोटी रुपये दिले. मनरेगाचे ७,३०० कोटी रुपये मजुरांच्या खात्यात पाठवले. ...
लॉकडाउनला महिना झाल्यानंतरही शहरातील दाटीवाटीच्या भागात तुलनेने संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. तेथील सर्वेक्षण व चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. ...
म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटनने भारतात सुरू असलेल्या सहा म्युच्युअल फंड योजना शुक्रवारी अचानक बंद केल्याने गुंतवणूकदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक व निवृत्तिवेतनधारक हादरले आहेत. ...