राज्य सरकारच्या पुस्तकाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्र थांबला नाही अन् थांबणारही नाही, महाराष्ट्राची ताकद मोठी आहे, महाराष्ट्राचा कोणतीच शक्ती थांबवू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. ...
Mira Bhayander News : रस्त्यावर वापरात नसलेली अथवा बेवारस ,भंगार वाहने उगाचच उभी करून नागरिक व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर महापालिका आयुक्तांनी दंड व वाहन जप्ती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. ...