प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणारांची संख्या दिल्ली, अहमदाबाद व चेन्नईत सर्वांत जास्त आहे, तर चेन्नई, ठाणे व पुण्यात मृत्यूंची संख्या सर्वांत कमी आहे. ...
राज्यात कोरोनाचे संकट असताना माणुसकीची जराही चाड न ठेवता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आमदारांचा घोडाबाजार भरवून आपले सरकार पाडण्याच्या खटपटी करत आहे, असा उघड आरोप गेहलोत यांनी केला आहे. ...
अमिताभ यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी खासगी लॅबमध्ये रॅपिड अँटिजेन कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ...
धोरणकर्त्यांपैकी काहीजणांना कोरोनाला अटकाव करण्यासाठी टाळेबंदी हा एकमेव परिणामकारक उपाय वाटतो, तर टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था गोत्यात आणण्याखेरीज काहीही साध्य झालेले नाही, असे इतर काहीजणांचे मत आहे. ...