संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे. ...
मुंबईत २८ आॅगस्ट रोजी १ हजार १८० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३१ टक्के रुग्ण हे बोरीवली, कांदिवली, दहिसर, वांद्रे पश्चिम, कुलाबा आणि गोरेगाव या विभागांमधील आहेत. या पाच विभागांमध्ये ३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ...
यंदा झालेल्या बदलाचा समाजावर काय परिणाम झाला, त्याचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश मंडळांनी २०२१ला जो लोकांच्या अपेक्षेला आणि पसंतीला उतरेल असा लोकाभिमुख गणेशोत्सव साजरा व्हावा ...
गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचे मळभ पसरलेले पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे आणि टाळेबंदीमुळे सामान्य नागरिक मानसिकरीत्या हवालदिल झाले आहेत. ...
लॉकडाऊनच्या अचानक झालेल्या घोषणेमुळे प्रियंकाला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. शेजारी किंवा नातेवाईक नसल्याने मुंबईत स्वत:च्या घरात अडकून पडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. मात्र केलेल्या कित्येक प्रयत्नांनंतर ३ मह ...
कोरोनामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून व्यवहार ठप्प असल्याने पिशव्यांचा वापर झाला नाही. मात्र, अनलॉक होताच सर्रास वापर सुरू झाला असून ‘लोकमत’ने विविध शहरांत नेमकी काय परिस्थिती आहे, याचा घेतलेला हा आढावा... ...
महिलांकरिता आरक्षण लागू झाल्यावर काही आपल्या कामाने सिद्ध झालेल्या महिला राजकारणात आल्या व यशस्वी नगरसेविका झाल्या. मात्र ज्या पती, भाऊ किंवा दीर यांना उमेदवारी न मिळाल्याने बळेबळे राजकारणात खेचल्या गेल्या होत्या, अशा नगरसेविका गेल्या पाच महिन्यांत ल ...