ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२९ नवे रुग्ण आढळले. शहरात २६ हजार ७३५ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ८५१ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४०५ रुग्णांची वाढ झाली, तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा पावसाळी हंगामात दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान बंद ठेवण्यात येते. या वर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच वाहतूक बंद करण्यात आली होती. ...
२४ आॅगस्ट रोजी ही दुर्घटना घडल्यापासून फारूक हा फरार होता. रायगड पोलिसांच्या तीन तुकड्या त्याचा शोध घेण्यासाठी नेमल्या होत्या. दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयात अर्जही केला होता. ...
रत्नागिरीमधील सिव्हिल रुग्णालय व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रामधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करणारी याचिका रत्नागिरीचे नागरिक खलील वास्ता यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...
रुग्णालयात या चाचणीकरिता अधिक व्यक्तींची गरज आहे. यासाठी चाचणीत सहभाग घेणारी त्या व्यक्तीच्या शरीरात कोविडविरोधात प्रतिपिंडे नसायला हवीत. शिवाय, यात रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सहभागी होऊ न देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ...
. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
पाटोदा ते घोलपवस्ती, हनुमान वस्ती मार्गे धनगर जवळका या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. ही गावे पाटोदा नगरपंचायतअंतर्गंत येतात. या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
लॉकडाऊनपुर्वी पुणे व मुंबईदरम्यान दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करत होते. पण गाड्या बंद असल्याने बहुतेकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी सेवा सुरू झाली असली तरी या गाड्यांच्या वेळा आणि तिकीट दरही परवडणारा नाही. ...