सारे जग कोरोनाविरोधात लढत असताना विस्तारवादी चीनने भारताची भूमी बळकाविण्याचा प्रयत्न चालविला असून, त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ...
सर्व विद्यापीठांनी १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात करावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले. ...
राज्यातील २३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आयएएस म्हणून पदोन्नती मिळाली आहे. केंद्राच्या कार्मिक विभागाने गुरुवारी याबाबतची अधिसूचना काढली. त्यांना लवकरच राज्य शासनाकडून नियुक्ती दिली जाईल. ...
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे. ...
२०२१ पर्यंत ४.७ कोटींहून अधिक महिला आणि मुली अति गरिबीच्या फेऱ्यात सापडतील. परिणामी, एवढ्या लोकसंख्येला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी गेल्या अनेक दशकांत करण्यात आलेल्या प्रगतीची पीछेहाट होईल. ...
चीनने बनविलेल्या ११८ मोबाईल अॅपवर बंदी घालण्याचा चुकीचा निर्णय भारताने रद्द करावा, असे त्या देशाला कळविण्यात आले आहे. पबजी हा व्हिडिओ गेम असलेले अॅप भारत तसेच जगात अनेक ठिकाणी लोकप्रिय आहे. ...
छोट्या पडद्यावर वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी म्हणजेच 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना भावली होती. ...
बसौदा (जिल्हा सिंग्राउली) खेड्यात हा प्रकार बुधवारी पहाटे घडला. मृत महिलेच्या दोन मुलांनी पोलिसांना या प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर त्याला अटक झाल्याचे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप शेंडे यांनी सांगितले. ...
राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला. ...