५ सप्टेंबरकरिता काही खासगी शाळांनी पूर्वनियोजित सुट्टी जाहीर केली असल्याने खासगी शाळांच्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. ...
आंदोलनामधून कुणाला काय मिळाले? यापेक्षा टोलेबाजीच जास्त झाली. राजकारणात एकाला टोचले की दुसरा शांत बसेल, असे कधी झालेय का? त्यामुळे आता मनसेकडे लक्ष लागलेय. ...
जीएसटीचे टप्पे चार वरून दोन करण्याचा तसेच दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू ५ टक्क्यांच्या टप्प्यात समाविष्ट करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे ...
Earthquake in Delhi: सोशल मीडियावर लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा केला आहे. सततच्या पावसानंतर भूकंप, दिल्लीवासियांना हा काळ योग्य नाही असे दिसतेय, असे एका युजरने म्हटले आहे. ...