1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या आठवड्यात आमदार किशोर पाटील हे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार आहेत. त्यानंतर आता सुनिता पाटील यांनाही मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...