Maharashtra News : राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, दरवर्षी या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्याची बाब विचाराधीन होती. आता महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताह साजरे करणारे भारतातील पहिले राज्य आहे. ...
coronavirus News : आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कोरोनाच्या विषाणूंविरोधात लढण्यासाठी प्रतिपिंडांची निर्मिती करते. संसर्गाच्या तीन आठवड्यांनंतर लक्षणांची तीव्रता कमी होऊन प्रतिपिंडे अधिक वाढीस लागतात. ...
Mumbai Coronavirus News : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती. ...
Admission News : ९ सप्टेंबर रोजी दुसऱ्या गुणवत्ता यादीला स्थगिती मिळाल्यानंतर अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश कधी मिळणार? प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार? या प्रश्नांची उत्तरे सापडली नसल्याने ते तणावात आहेत. ...
Education News : राज्य सरकारने राज्यातील ३०० निवडक शाळा विकसित करून त्यांना आदर्श शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अनेक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
Crime news : मुक्तार व त्याच्या टोळीने विभागात आपली दहशत कायम ठेवण्यासाठी २००८ पासून लोकांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, गंभीर दुखापत करणे, हत्यारांसह दंगलीत सहभाग घेणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, दरोडा टाकणे, अतिक्रमण करणे, दंगा करणे अशा अनेक ...
PMC Bank News : रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या नव्या बँकिंग नियमन सुधारणा विधेयकाच्या आधारे पीएमसी बँकेच्या विलिनीकरण किंवा पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी दिले. ...
राज्याच्या कामगार विभागाने कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १च्या अधिकाऱ्याची नुकतीच प्रतिनियुक्ती केली आहे. ...
Coronavirus news : पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. ...
येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे. ...