लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

coronavirus: महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात निर्माण होताहेत अधिक अँटीबॉडी - Marathi News | coronavirus: More antibodies in the body of men than women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात निर्माण होताहेत अधिक अँटीबॉडी

coronavirus News : आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कोरोनाच्या विषाणूंविरोधात लढण्यासाठी प्रतिपिंडांची निर्मिती करते. संसर्गाच्या तीन आठवड्यांनंतर लक्षणांची तीव्रता कमी होऊन प्रतिपिंडे अधिक वाढीस लागतात. ...

coronavirus: मुंबईतील सर्व विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरीपार - Marathi News | coronavirus : In all the areas in Mumbai, the duration of patients is more than 100 Days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईतील सर्व विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरीपार

Mumbai Coronavirus News : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती. ...

अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कचाट्यात - Marathi News | Eleventh admission process in the controversy of Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कचाट्यात

Admission News : ९ सप्टेंबर रोजी दुसऱ्या गुणवत्ता यादीला स्थगिती मिळाल्यानंतर अकरावी  प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश कधी मिळणार? प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार? या प्रश्नांची उत्तरे  सापडली नसल्याने ते तणावात आहेत. ...

मुंबईतील मराठी शाळांचाही विकास करायला हवा, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांची मागणी - Marathi News | Marathi schools in Mumbai should also be developed, demand of teachers, educators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मराठी शाळांचाही विकास करायला हवा, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांची मागणी

Education News : राज्य सरकारने राज्यातील  ३०० निवडक शाळा विकसित करून त्यांना आदर्श शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.  यावर अनेक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणारी टोळी गजाआड - Marathi News | Terrorist gang disappears in Shivajinagar area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवाजीनगर परिसरात दहशत माजवणारी टोळी गजाआड

Crime news : मुक्तार व त्याच्या टोळीने विभागात आपली दहशत कायम ठेवण्यासाठी २००८ पासून लोकांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, गंभीर दुखापत करणे, हत्यारांसह दंगलीत सहभाग घेणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, दरोडा टाकणे, अतिक्रमण करणे, दंगा करणे अशा अनेक ...

नव्या बँकिंग नियमन कायद्यानुसार पीएमसी बँकेबाबत तोडगा काढावा - Marathi News | PMC Bank should be settled as per the new Banking Regulation Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या बँकिंग नियमन कायद्यानुसार पीएमसी बँकेबाबत तोडगा काढावा

PMC Bank News : रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या नव्या बँकिंग नियमन सुधारणा विधेयकाच्या आधारे पीएमसी बँकेच्या विलिनीकरण किंवा पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी दिले. ...

लोकमत इफेक्ट : कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार केला कमी! - Marathi News | Lokmat effect: Additional workload for the post of Labor Welfare Commissioner reduced! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इफेक्ट : कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार केला कमी!

राज्याच्या कामगार विभागाने कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १च्या अधिकाऱ्याची नुकतीच प्रतिनियुक्ती केली आहे. ...

coronavirus: मुंबईत कोरोनावाढीचा वेग मंदावला, तरी वाढत आहेत पोस्ट कोविड समस्या - Marathi News | coronavirus: Coronavirus growth slows in Mumbai, but post-covid problems are on the rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईत कोरोनावाढीचा वेग मंदावला, तरी वाढत आहेत पोस्ट कोविड समस्या

Coronavirus news : पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. ...

आदिवासींचे उभे पीक जेसीबीद्वारे केले नष्ट, १६० गुंठे क्षेत्रावरील पिकाचे नुकसान    - Marathi News | Tribal standing crop destroyed by JCB, crop damage on 160 guntha area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासींचे उभे पीक जेसीबीद्वारे केले नष्ट, १६० गुंठे क्षेत्रावरील पिकाचे नुकसान   

येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे. ...