ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Animal Fodder : फेब्रुवारी महिन्यास आता सुरूवात झाली आहे तरी सुध्दा खारपाण पट्टयातील परिस्थिती यावर्षीही बदललेली नाही. चारा विकत घेण्यासाठी पशुपालकांना अनेक ठिकाणी धडपड करावी लागत आहे. ...
Kerala Crime News: केरळमधील कोजिकोडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका हॉटेल मालकाला बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्रिशूर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख देवदास अशी पटली असून, त्याला मंगळवारी रात्री एका बस मधून प्रवास ...
...यावेळी बीएसएफ जवानांनी त्यांना भारतीय सीमेत प्रवेश करताना बघितले आणि थांबण्यास सांगितले, मात्र, थांबण्याऐवजी या घुसखोरांनी बीएसएफ जवानांवरच हल्ला केला. ...
सीताफळ हे नाशवंत आणि खूप कमी काळ टिकणारे फळ असून त्यावर वेळेत प्रक्रिया न केल्यास त्याची नासाडी होते. तसेच प्रक्रियेसाठी वापरले जाणारे सीताफळ हे जास्त पिकलेले असल्यास त्यास अळी लागण्याची शक्यता जास्त असते. ...
21st National Livestock Census : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या वतीने दर पाच वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना (Livestock Census) करण्यात येते. जिल्ह्यात पशुगणनेस २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरुवात झाली असून, २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील किती गा ...