महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून महाराष्ट्राला अधिक ताकद दिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यायला हवे, अशी सूचना देखील रोहित पवार यांनी केली आहे. ...
CoronaVirus: कोरोना काळात सध्या असे अनेक मृतदेह स्मशानात येत आहेत. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीच्या एका पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या पोटच्या मुलीचे लग्नदेखील पुढे ढकलले आहे. ...