सिमेंट, काँक्रिट, प्लास्टिक, धातू, अस्फाल्ट अशा विविध वस्तूंची पृथ्वीवर एवढ्या भरमसाठ प्रमाणात निर्मिती झाली आहे की, यंदाच्या वर्षअखेरीस सर्वाधिक वजन या वस्तूंचेच असेल, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. ...
भाजपच्या प्रदेश ओबीसी कार्यकारिणीला संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. ...
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. ...