लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका - Marathi News | Compensation for losses due to heavy rains has started; farmers, don't forget to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका

ativrushti nuksan bharpai पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. ...

Wheat Market : मुंबई बाजारात गव्हाला मिळाला सर्वाधिक दर; वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Wheat Market: Wheat got the highest price in Mumbai market; Read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजारात गव्हाला मिळाला सर्वाधिक दर; वाचा आजचे बाजारभाव

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

वडिलांच्या इच्छेखातर बनविले शेतीउपयोगी स्प्रेअर्स; उत्पादन पाहून बिल गेट्सही भारावले - Marathi News | Agricultural sprayers made to fulfill father's wishes; Bill Gates was impressed by the product | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वडिलांच्या इच्छेखातर बनविले शेतीउपयोगी स्प्रेअर्स; उत्पादन पाहून बिल गेट्सही भारावले

बिल गेट्स फाउंडेशनला २५ वर्षे झाल्याने ते भारतात आले होते. फाउंडेशनने निवडलेल्या स्टार्टअपच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ७ कोटी कमिशन थकीत; १० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा.. - Marathi News | 7 crore commission due to ration shopkeepers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ७ कोटी कमिशन थकीत; १० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा..

चार महिन्यांपासून प्रतीक्षा ...

"कोकणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | "The government's arrogance on Shakti Peeth Marg is to enable Adani and Ambani to loot the minerals of Konkan", serious allegation by Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोकणातील खनिजे अदानी,अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’

Harshavardhana Sapkal Criticize Maharashtra Government: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे. तसेच कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता या ...

'मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे सत्ताधाऱ्यांवर बरसले - Marathi News | 'The minister doesn't want to talk in the middle, who are you demanding from?'; Ambadas Danve lashed out at the ruling party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे बरसले

Ambadas Danve News: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडसाद उमटले.  ...

मोठा ट्विस्ट! "सुशांतच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला ४४ कॉल केले", दिशाच्या वडिलांच्या याचिकेत काय? - Marathi News | disha salian case aditya thackeray make 44 phone calls to rhea chakraborty after sushant singh rajput suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठा ट्विस्ट! "सुशांतच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीला ४४ कॉल केले", दिशाच्या वडिलांच्या याचिकेत काय?

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी आता पुन्हा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण, त्यासोबतच आणखी एक धक्कादायक दावा याचिकेत करण्यात आला आहे.  ...

फहीम खानसह सहा जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल - Marathi News | Sedition case registered against six people including Faheem Khan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फहीम खानसह सहा जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

नागपूर दंगलप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद : सव्वादोनशेहून अधिक व्हिडीओजचा शोध, ...

जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले; शेतातील रसायनांच्या वापरामुळे जल प्रदूषण वाढले का? - Marathi News | Nitrate levels have increased in water sources in the district; Has water pollution increased due to the use of chemicals in agriculture? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले; शेतातील रसायनांच्या वापरामुळे जल प्रदूषण वाढले का?

रासायनिक खतांच्या वापराचा दुष्परिणाम : विषारी रसायनांमुळे पिण्याचे पाणी होतेय दूषित ...