गांधी रोड परिसरातील त्या पुतळ्याची स्वच्छता सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व समाजसेवक २५ ऑगस्ट रोजी सिंधी राजा दहिरसेन यांच्या जयंती दिनी होणार असल्याची माहिती समाजसेवक शशिकांत दायमा यांनी दिली. ...
Raju Shetti : सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे ...
१९८८ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून आमिर आणि जुही चावला झळकले होते. या सिनेमातील भूमिकेने या दोन्ही कलाकारांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. ही जोडी रसिकांच्या मनात घर करुन गेली. ...
पंजशीर प्रांताने केलेल्या एका ट्विटनुसार, तालिबानचा बानू जिल्हा प्रमुख मारला गेला आहे. त्याचे तीन साथीदारही ठार झाले आहेत. अंद्राबच्या वेगवेगळ्या भागात दोन गटांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. फज परिसरात 50 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तर 20 जण ...
काहीवेळा असंही होऊ शकतं की जन्म देणाऱ्या आईलाच माहिती नसतं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. विश्वास बसत नाहीये ना? एका महिलेच्या बाबतीत असं घडलंय. तिला माहितीच नव्हतं की ती प्रेग्नेंट होती. ...